पी एम किसान योजनेचे शेतकऱ्यांना मिळणार 15,000 रुपये यादीत नाव पहा

 

pm Kisan Yojana : राज्यात महायुतीचे सरकार येणे का आवश्यक आहे, हे सांगताना

 

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र व राज्य सरकारांच्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कसा लाभ झाला, हे पटवून दिले. महाराष्ट्रात ५० लाखांहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनेची गॅसजोडणी, नळ-जल सुविधा, सात कोटींना मोफत अन्नधान्य या योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आवश्यक आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपयांची मदत मिळाली, राज्यात पुन्हा सरकार आल्यास ही मदत १५ हजार रुपये करू, अशी घोषणा त्यांनी करताच त्याला टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद मिळाला.

या शेतकऱ्यांच्या खात्यात १५०० हजार रुपये जमा आहे

लाभार्थी यादीत

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय पारी तर केवळ मार्ग नाही ‘समृद्धी’ यांसाठी ती अन् विकासाला गती भाजप महायुती आहे तर गतो आहे महाराष्ट्राची प्रगती आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचारातील राज्यातील सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी (ता. ८) धुळ्यातून केली. त्यानंतर दुपारी त्यांची नाशिकमध्ये प्रचारसभा झाली. त्या वेळी त्यांनी प्रथमच कांदा उत्पादकांसाठी केंद्राने धोरण बदलल्याचे सांगत महायुतीच्या अजेंड्यावर नाशिकच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की रामाच्या पदस्पर्शनि पावन झालेल्या नाशिकला नमस्कार… यंदाच्या वर्षात तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येण्याचे सौभाग्य मिळाले.

👇👇👇👇

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ११ दिवसांच्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकमधून झाल्याची आठवण त्यांनी केली. श्री काळाराम मंदिरात सेवा केली. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी पाहतोय नाशिकमध्ये जनसमूह व महाराष्ट्र बोलतोय, ‘भाजप महायुती आहे तर गती आहे अन राज्याची प्रगती’. सशक्त भारतात नाशिक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.

या शेतकऱ्यांच्या खात्यात १५०० हजार रुपये जमा आहे लाभार्थी यादीत

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दूध उत्पादकांच्या मदतीचे दाखले देताना पंतप्रधान मोदींनी कांदा उत्पादकांसाठी धोरण बदलल्याचे सांगितले. महायुती सरकारने विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला महत्त्व दिले. महामार्गाच्या निर्मितीमुळे २०२७ च्या कुंभमेळ्यात फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. ‘एचएएल’चे काम रेकॉर्ड ब्रेक नाशिकमधील आयटी पार्कमधून रोजगार निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील नाशिकचा उल्लेख करताना सशक्त भारतात नाशिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेस व आघाडी देशाला कमकुवत करीत आहेत.’एचएएल’संदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना भडकावले जात आहे; परंतु “एचएएल’ रेकॉर्ड ब्रेक काम करीत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे, असे ते म्हणाले. प PM